पालघर
-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विक्रमगड येथे तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न
पालघर:- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विक्रमगड पंचायत समिती येथे 18 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र कारखाने नियमांत महत्त्वपूर्ण दुरुस्ती; उद्योग सुलभता, महिला सुरक्षा आणि औद्योगिक आरोग्यावर भर
पालघर : महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ मध्ये व्यापक आणि महत्त्वपूर्ण दुरुस्त्या जाहीर केल्या आहेत.…
Read More » -
पालघर येथे जिल्हास्तरीय जनजाती गौरव दिन उत्साहात संपन्न
पालघर : भारत सरकारने धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा जन्मदिन अर्थात 15 नोव्हेंबर…
Read More » -
आदिवासी भागातील आरोग्य सेवेत ढिसाळपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांकडून प्रसूती
डहाणू :- तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी…
Read More » -
उशिरा आल्याची शिक्षा ठरली जीवघेणी; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू
वसई – वसईतील सातीवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय काजल (अंशिका) गौड हिचा शिक्षेमुळे झालेल्या त्रासामुळे…
Read More » -
पालघर जिल्हा परिषदेत जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
पालघर : पालघर जिल्हा परिषदेत आज जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साधेपणाने…
Read More » -
डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिवसेनेत प्रवेश
डहाणू : डहाणूचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपजिल्हाध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत (एकनाथ…
Read More » -
रिस्पॉन्सिव कारखान्यातील भीषण आगीत जखमी झालेल्या कामगारांपैकी दोघांचा मृत्यू
बोईसर :- “तारापूर औद्योगिक वसाहतीतील ‘रिस्पॉन्सिव’ या कारखान्यात मागच्या आठवड्यात शुक्रवारी दुपारी उत्पादन सुरू असतानाच अचानक लागलेल्या भीषण आगीत पाच…
Read More » -
खवडा ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे देशातील पहिली तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू ; –पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभ
नदीम शेख पालघर :- लोकसहभागावर आधारित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते खवडा…
Read More » -
मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मोठा धोका टळला; मनोर पुलाचा भाग कोसळला पण सुदैवाने जीवितहानी नाही
मनोर (पालघर) : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील मस्तानाका परिसरात असलेल्या उड्डाणपुलाचा माती भरावाचा एक भाग रविवारी पहाटे कोसळला. या…
Read More »